Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि टीम इंडिया (Team India) आता नव्या क्रिकेट मालिकांसाठी सज्ज झालीय. येत्या 23 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia T20 Sereis, खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे.
या सहा खेळाडूंवर अन्याय दिग्गज खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी देत असताना बीसीसीआयने सहा खेळाडूंकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून या खेळाडूंना टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न क्रिकेच चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
संजू सॅमसन आशिया कपनंतर विश्वचषक स्पर्धेतही संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करण्यात आलं. दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळेल अशी शक्यता होती. पण यावेळीही त्याला डावलण्यात आलं. गेल्या 8 टी20 सामन्यात संजूने दोन अर्धशतकं लगावली आहेत. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल्या जागी मधल्या फळीत संजू सॅमनस एक आक्रमक फलंदाज म्हणून उपयुक्त ठरू शकला असता. पण संघ निवडताना त्याच्या नावाचा विचारही करण्यात आला नाही. विश्वचषकात संजू सॅमनसला राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आलं. पण केएल राहुलचं पुनरागमन होताच संजूला सुट्टी देण्यात आली.
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
Team India: ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सिरीजनंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला तिन्ही फॉर्मेटमध्ये सिरीज खेळणायची आहे. मात्र यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
India vs Australia 5th T20I: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा...
CSK Approached This Player For Captain Post: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्लेअर्स ट्रेड आणि रिटेंशनसंदर्भातील यादी जाहीर झाल्यानंतर आता अनेक संघांबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यापैकी सर्वात मोठा प्रश्न चेन्नई सुपर...
India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा T20 सामना खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम...
युजवेंद्र चहल कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा नसल्याने युजवेंद्र चहलला संधी मिळणं जवळपास निश्चत होतं. पण बीसीसीआयने यावेळीही युजवेंद्र चहलकडे दुर्लक्ष केलं. एशिया कपनंतर युजवेंद्र चहलला विश्वचषकासाठी संघात बोललं जातं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविज यांनी तसे संकेतही दिले होते. पण विश्वचषक सोडा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही चहलला डावलण्यात आलंय. चहलने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 96 विकेट घेतल्यात.
भुवनेश्वर कुमार IPL 2023 स्पर्धेतल्या 14 सामन्यात 16 विकेट आणि नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 7 सामन्यात 16 विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तर बीसीसीआय पार विसरुनच गेलीय. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार जोडीने टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिलेत. पण भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहेत. टी20 मालिकेत शमी, बुमराह, सिराज नसताना अनुभवी भुवनेश्वर कुमारला संधी का दिली नाही हे कोडच आहे.
राहुल त्रिपाठी युवा आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठीने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईकरेट 145 इतका जबरदस्त आहे. राहुल त्रिपाठी शेवटचा T20 सामना याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. पण त्यानंतर त्याला संधीच देण्यात आलेली नाही.
दीपक हुड्डा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 स्पर्धेत दीपक हुड्डा आपल्या राजस्थान संघातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 135 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्यात. टी20त दीपक हुड्डाचा स्ट्राईक रेट जवळपास 148 इतका आहे.
दीपक चाहर दीपक चाहरनेही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 5 सामन्यात तब्बल 10 विकेट घेतल्यात. नव्या चेंडूने विकेट घेण्यात दीपक चाहरची खासीयत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताा कर्णधार धोनीने चाहरला पुरेपर संधी दिलीय. अशात बीसीसीआयने टीम इंडियात संधी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
Team India: ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सिरीजनंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला तिन्ही फॉर्मेटमध्ये सिरीज खेळणायची आहे. मात्र यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
India vs Australia 5th T20I: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा...
CSK Approached This Player For Captain Post: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्लेअर्स ट्रेड आणि रिटेंशनसंदर्भातील यादी जाहीर झाल्यानंतर आता अनेक संघांबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यापैकी सर्वात मोठा प्रश्न चेन्नई सुपर...
India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा T20 सामना खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम...