आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा हा निर्णय फारच चुकीचा ठरला आणि संपूर्ण संघ फक्त 50 धावांमध्ये तंबूत परतला. श्रीलंकेने दिलेलं हे लक्ष्य भारताने फक्त 6.1 ओव्हरमध्येच गाठलं. भारताचा एकही विकेट यादरम्यान पडला नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा मोहम्मद सिराजचा होता. मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेताना अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. आशिया कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा सिराज दुसरा गोलंदाज ठरला. दरम्यान, भारताने सामना जिंकल्यानंतर संपूर्ण जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर सगळेच भारावले होते. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नव्हते. श्रीलंकेविरोधात केलेल्या त्याच्या जबरदस्त कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केल्या होत्या. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर करत मोहम्मद सिराजचं कौतुक केलं. ‘क्या बात है, मियाँ मॅजिक,’ असं अनुष्काने त्याच्या फोटोसह लिहिलं होतं.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही इंस्टाग्रामला एका पोस्ट शेअर केली असून, उपहासात्मक कॅप्शन दिली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वत:चा फोटो शेअर केला असून लिहिलं आहे की, ‘या मोकळ्या वेळेत काय करायचं, हे आता सिराजलाच विचारा’.
थोडक्यात श्रद्धाला सामना इतका लवकर संपला आहे की, तो पाहण्यासाठी ठाण मांडून बसलेल्यांनी आता काय करायचं अशी विचारणा केली आहे. पण या पोस्टमुळे ट्विटरला श्रद्धा कपूर ट्रेंडिंग होत आहे. अनेकजण या पोस्टचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत.
मोहम्मद सिराजने सामनाच नाही मनंही जिंकली
सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एका कृतीने तिथे उपस्थित सर्वांची मनंही जिंकली. मोहम्मद सिराजने ‘प्लेअर ऑफ द फायनल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरम्यान यावेळी मिळालेली रक्कम त्याने आर प्रेमदास स्टेडिअमच्या ग्राऊंड स्टाफला देत असल्याचं जाहीर केलं आहे. आशिया कप स्पर्धेत सतत पावसाचा व्यत्यय येत असताना त्यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक म्हणून आपण हे पैसे त्यांना देत असल्याचं त्याने म्हटलं.
श्रीलंकेत पार पडलेल्या आशिया चषकात पावसामुळे अनेक सामन्यांवर परिणाम झाला. भारताचा पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धचा सामना; श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील निर्णायक सामना यामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. “हे रोख बक्षीस मैदानावरील ग्राऊंड स्टाफला जाते. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा शक्यच नव्हती,” असे सिराजने सामन्यानंतर सांगितलं.
श्रीलंकेविरोधात 6 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद सिराज एका षटकात चार विकेट घेणारा एकदिवसीय इतिहासातील केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासच्या वन-डेमध्ये सर्वात जलद पाच बळी घेण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 2008 मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 13 चेंडूत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यानंतर 6 बळी घेणारा सिराज हा आशिया चषकातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...