World Cup 2023 Ind vs Aus : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र ज्या दिवसाची भारतीय क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते त्याच दिवशी त्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत. भारताच्या पराभवानंतर स्टेडिअमवर भयाण शांतता पसरली होती. अशातच आता शेजारच्या पाकिस्तानातून भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे. यामध्ये पाकिस्तानातील पत्रकार देखील मागे नाहीत.
हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावलेली होती. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी पॅट कमिन्सला आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्डकप 2023 सुपूर्द केला. भारतीय संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. देश आज आणि नेहमीच संघासोबत उभा आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत देशाला खूप अभिमान वाटला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार असल्याचे समोर आलं होतं. विजेत्या संघाला ट्रॉफी पंतप्रधानच ट्रॉफी देणार असल्याचेही समोर आलं होतं. पण सामना सुरु झाल्यानंतर बराच काळ पंतप्रधान मोदी स्टेडिअमध्ये दिसत नव्हते. गृहमंत्री अमित शहा पहिल्या डावात दिसले. त्यानंतर दुसऱ्या डावाच्या शेवटी जेव्हा भारताचा पराभव जवळ आला होता त्यावेळ पंतप्रधान मोदी स्टँडमध्ये बसलेले दिसले. ते हसत हसत जनतेला हात दाखवत होते. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना वर्ल्डकप देण्यात आला.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
बीड : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
दुसरीकडे, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात वेगळ्याच प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं. पाकिस्तानी पत्रकार एहतशाम उल हक यांनी भारताचा सामना हरताना पाहताना एक पोस्ट केली आहे. निदान आपल्या पंतप्रधानांसमोर तरी आपण हरलो नाही, अशी पोस्ट पत्रकार एहतशाम उल हक यांनी केली आहे.
पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच एहतशाम उल हक यांना इतिहास देखील सांगितला आहे. नेटकऱ्यांना त्यांना 2011 च्या उपांत्य फेरीची आठवण करून दिली ज्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही देशांचे प्रमुख डॉ. मनमोहन सिंग आणि युसूफ रझा गिलानी हे प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला होता. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान गिलानी यांनी त्यांच्या संघाला पराभूत होताना पाहिले होते.
2011 WC Semi Final where ur Pakistan Cricket Team lost to India infront of them PM Yusuf Raza Gilani pic.twitter.com/lTKBNWbuXl
दुसऱ्या एका युजरने ‘तुमचे पंतप्रधान तर तुरुंगात आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने तर तुमच्याकडे पंतप्रधान आहेत का? असा सवाल केला आहे. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत. मे महिन्यात इम्रान खान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
बीड : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...