BJP’s Readiness To Imprison Prominent Leaders Of India Aghadi; Arresting The Opposition Will Shake The Foundations Of Democracy Raghav Chadha
नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी
कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी भाजपावर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. इंडिया आघाडीचा एकही उमेदवार निवडणूक लढला तर भाजपाच्या जागा कमी होतील. अशा स्थितीत भाजपाला पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकत आहे असे वक्तव्य आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी केले आहे.
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Maharahtra Politics : येत्या काळात महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन राज्यातील पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात...
Nitesh Rane On Uddhav Thackeray : एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) भाजपला (BJP) सातत्याने लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र मोठा दावा केला आहे. उद्धव...
Congress BJP : आज चार राज्यातील निवडणुकांचे (Assembly Election Results 2023) निकाल जाहीर झाला आहे. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार आता काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन...
Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे भाजपालाही तेलंगणात फारशी काही कमाल करता आलेली नाही. केंद्रातील बड्या नेत्यांच्या प्रचारानंतरही तेलंगणात भाजपने दोन...
Maharashtra Politics : कर्जत, रायगड: माजी गृहमंत्री आणि सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे भाजपसोबत (BJP) झालेल्या सर्व बैठकांना माझ्यासोबत उपस्थित होते. भाजपला अनिल देशमुख हे मंत्रिपदी...
बीड : खेळामध्ये राजकारण (Politics) यायला नको पाहिजे असे सर्वजण म्हणतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये सर्व खेळ आले आहेत. आत्ताच राजकारण म्हणजे कबड्डीच्या (Kabaddi) खेळासारखा झाला असल्याचे वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde)...
मुंबई : संपूर्ण देशासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. त्यातच जागावाटपावरुन आता महायुतीमध्येही (Mahayuti) नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट (Shinde Group) आणि राष्ट्रवादीच्या अजित...
सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तब्बल 12 वर्षानंतर एकेकाळचे कट्टर शत्रू आणि सध्याचे राजकीय मित्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. कोकणातील या भेटीची राज्याच्या...
दरम्यान खासदार राघव चढ्ढा पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना अटक होणार आहे. या राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपाला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपाला पराभवाची भीती आहे. भाजप एकटाच शर्यतीत उतरला तर साहजिकच निवडणूक जिंकेल. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकायचे आहे.
विरोधी नेत्यांना अटक करतील
राघव चढ्ढा म्हणाले की, एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही आणि कोर्टाच्या फेऱ्या मारत राहणार. या योजनेअंतर्गत भाजपा केजरीवाल यांना अटक करणार आहे. आता पुढचा नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हा क्रम इथेच थांबणार नाही, कारण यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना अटक होणार आहे. केरळमध्ये पिनाराई विजयन यांना अटक होईल, त्यानंतर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना अटक होईल.
भाजपाचे पुढील लक्ष झारखंडवर
खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, भाजपाचे पुढील लक्ष झारखंडवर आहे, 14 लोकसभा जागा असलेले राज्य. कारण या सर्व जागांवर भाजपाची अवस्था वाईट आहे. अशा स्थितीत ते हेमंत सोरेन यांना अटक करणार आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा त्यांची पिळवणूक करत आहे. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाईल. या देशात एक पक्ष आणि एक नेता हे भाजपाचे उद्दिष्ट आहे. देशाची लोकशाही धोक्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Maharahtra Politics : येत्या काळात महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन राज्यातील पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात...
Nitesh Rane On Uddhav Thackeray : एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) भाजपला (BJP) सातत्याने लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र मोठा दावा केला आहे. उद्धव...
Congress BJP : आज चार राज्यातील निवडणुकांचे (Assembly Election Results 2023) निकाल जाहीर झाला आहे. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार आता काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन...
Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे भाजपालाही तेलंगणात फारशी काही कमाल करता आलेली नाही. केंद्रातील बड्या नेत्यांच्या प्रचारानंतरही तेलंगणात भाजपने दोन...
Maharashtra Politics : कर्जत, रायगड: माजी गृहमंत्री आणि सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे भाजपसोबत (BJP) झालेल्या सर्व बैठकांना माझ्यासोबत उपस्थित होते. भाजपला अनिल देशमुख हे मंत्रिपदी...
बीड : खेळामध्ये राजकारण (Politics) यायला नको पाहिजे असे सर्वजण म्हणतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये सर्व खेळ आले आहेत. आत्ताच राजकारण म्हणजे कबड्डीच्या (Kabaddi) खेळासारखा झाला असल्याचे वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde)...
मुंबई : संपूर्ण देशासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. त्यातच जागावाटपावरुन आता महायुतीमध्येही (Mahayuti) नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट (Shinde Group) आणि राष्ट्रवादीच्या अजित...
सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तब्बल 12 वर्षानंतर एकेकाळचे कट्टर शत्रू आणि सध्याचे राजकीय मित्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. कोकणातील या भेटीची राज्याच्या...