IND vs SL Final: आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार खास आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजता सामना सुरु होणार आहे. मात्र यावेळी या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर सामन्यात 17 सप्टेंबरला पाऊस पडला तर 18 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा एशिया कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. टीम इंडियाला गेल्या पाच वर्षांपासून आयसीसी टूर्नामेंट जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाचा एशिया कप जिंकून या हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी टीमवर आहे. मात्र अशातच आता कोलंबोमध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडणार असल्याचं म्हटलं जातंय.
कोलंबोमध्ये 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता
भारत विरूद्ध श्रीलंका या टीम अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. श्रीलंकेमध्ये झालेल्या बऱ्याच सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्याचं दिसून आलं. अशामध्येच आता आजच्या सामन्यात पाऊस पडणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
Rohit Sharma : एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने गतविजेच्या श्रीलंकेच्या टीमचा दारूण पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने आठव्यांदा एसिया कपच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. या दणदणीत विजयानंतर नियमांनुसार, ट्रॉफी देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बोलवण्यात आलं. यावेळी...
Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हर्समध्ये अवघे 50 रन्स केले. यावेळी गोलंदाज...
Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma...
कोलंबो15 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कपचा 16वा मोसम भारतीय चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. पाकिस्तानने आयोजित केलेल्या श्रीलंकेतही खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अनेक आनंदाचे क्षण पाहायला मिळाले.उदाहरणार्थ, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले होते, शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला पिता बनल्यावर एक खास...
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि...
Virat kohli, Asia Cup 2023 : मनावर आणि डोक्यावर कोणतंही प्रेशर नसलं की मनसोक्त जगता येतं. हल्लीच्या काळात लोकं सगळं करतात पण जगणं मात्र विसरतात. अडचणी असो वा टेन्शन, सर्वांना दु:ख समान असतं. मात्र, या सर्वांना बाजूला ठेऊन मनमोकळं जगलं...
कोलंबो3 तासांपूर्वीकॉपी लिंकश्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून भारताने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 50 धावांत सर्वबाद झाला. भारताविरुद्धच्या कोणत्याही संघाचा हा सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 21 धावांत 6 बळी...
Virat kohli can't stop laughing : टीम इंडियाच्या दणदणीत विजयासह आता आशिया कप 2023 स्पर्धेची सांगता झाली आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा त्यांच्याच मैदानावर लाजीरवाणा पराभव केला. फायनल (Asia Cup Final) सामन्यात फक्त एक नाव गाजलं... मोहम्मद सिराज. सामन्याच्या 4...
रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तसंच सकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यानही पाऊस पडू शकतो. एकंदरीत कोलंबोमध्ये 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
17 सप्टेंबर रोजी पाऊस पडला तर सामन रिझर्व्ह डेला खेळवला जाणार आहे. मात्र आता रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर काय होणार? एशियन क्रिकेट काऊंसिलने 18 सप्टेंबर हा रिझर्व्ह डे ठेवला आहे. जर या दिवशीही पाऊस पडून सामना रद्द झाला तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम्सना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे.
2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार होता. मात्र त्या सामन्यात देखील पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो रद्द करावा लागला. अखेरीस त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेलं.
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
Rohit Sharma : एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने गतविजेच्या श्रीलंकेच्या टीमचा दारूण पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने आठव्यांदा एसिया कपच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. या दणदणीत विजयानंतर नियमांनुसार, ट्रॉफी देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बोलवण्यात आलं. यावेळी...
Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हर्समध्ये अवघे 50 रन्स केले. यावेळी गोलंदाज...
Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma...
कोलंबो15 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कपचा 16वा मोसम भारतीय चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. पाकिस्तानने आयोजित केलेल्या श्रीलंकेतही खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अनेक आनंदाचे क्षण पाहायला मिळाले.उदाहरणार्थ, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले होते, शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला पिता बनल्यावर एक खास...
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि...
Virat kohli, Asia Cup 2023 : मनावर आणि डोक्यावर कोणतंही प्रेशर नसलं की मनसोक्त जगता येतं. हल्लीच्या काळात लोकं सगळं करतात पण जगणं मात्र विसरतात. अडचणी असो वा टेन्शन, सर्वांना दु:ख समान असतं. मात्र, या सर्वांना बाजूला ठेऊन मनमोकळं जगलं...
कोलंबो3 तासांपूर्वीकॉपी लिंकश्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून भारताने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 50 धावांत सर्वबाद झाला. भारताविरुद्धच्या कोणत्याही संघाचा हा सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 21 धावांत 6 बळी...
Virat kohli can't stop laughing : टीम इंडियाच्या दणदणीत विजयासह आता आशिया कप 2023 स्पर्धेची सांगता झाली आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा त्यांच्याच मैदानावर लाजीरवाणा पराभव केला. फायनल (Asia Cup Final) सामन्यात फक्त एक नाव गाजलं... मोहम्मद सिराज. सामन्याच्या 4...