Maharashtra: उद्धव ठाकरे यांनीच आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काल NDA खासदारांच्या बैठकीत केला. त्यावर भाजपचे तत्कालीन नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलं ते सत्य नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी पंतप्रधान मोदींची पोलखोल केली आहे.
मोदींनी सांगितलं ते अर्धसत्य
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे माध्यमांशी संवाद साधत होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये भाजपसोबतची युती शिवसेनेनेच तोडल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनीच युती तोडली, असं मोदी म्हणाले. मात्र मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य असल्याचं खडसे म्हणाले. 2014 मधील शिवसेनेसोबतची युती भाजपनेच तोडल्याचं ते म्हणाले.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Marathi NewsLocalMaharashtraEknath Khadse's Reaction After Ajit Pawar's Statement Is That He Feels That Ajit Pawar Is Being Neglected For The Past Several Days.मुंबई33 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावलले जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय, असे वक्तव्य राष्ट्रवादी...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
पुणे35 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात पुरवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
मुंबई25 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. मी आदित्य ठाकरेंवर बोलणे योग्य ठरणार नाही. कारण मी बोलावे एवढी त्यांची उंची नाही. आता शिंदेंनी कामाला...
भाजपला अधिक जागा मिळाव्या म्हणून भाजपनेच युती तोडली
युती तोडण्यामागे जागा वाटप हा एक मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी देशात भाजपचं वातावरण होतं, भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता, शिवसेना 171 जागा लढत होती, अशा वेळी भाजपला अधिकच्या जागा मिळाव्या, यासाठी भाजपनं युती तोडल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा विश्वास वाटल्याने भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याचं ते म्हणाले.
भाजपचा दबदबा निर्माण झाल्यावर युती तोडली
2014 मध्ये अनेक लोक भाजपमध्ये येऊ लागले होते, पण महाराष्ट्रातल्या अधिकच्या जागा शिवसेनेकडे होत्या. मग आता भाजपात येणाऱ्यांना तिकीट द्यायचं कुठे? असा प्रश्न भाजपसमोर उभा राहिला, असं खडसे म्हणाले. त्यावेळी खडसे भाजपात होते आणि आपल्याला जास्त जागा मिळत नसल्यानं स्वबळावर लढावं, असं भाजपचं ठरलं. महाराष्ट्रात भाजपच जिंकेल, असा विश्वास आल्याने भाजपने शिवसेनेशी युती तोडायचं ठरवलं.
खडसेंवर सोपावली होती युती तोडण्याची जबाबदारी
फडणवीसांनी खडसेंना मुंबईत बोलावलं आणि खडसेंवर युती तोडण्याची जबाबदारी सोपावली. खडसेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि जागा वाटपावरून जमत नसल्याचं कारण सांगून त्यांनी युती तोडली. देसाई आणि अरविंद सावंत खडसेंकडे युती तोडू नका सांगण्यासाठी आले असता, त्यांनी हा निर्णय माझा नसून पक्षाचा असल्याचं म्हटलं होतं. पण तेव्हा मलाच बदनाम केलं गेलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिंदे अधिक प्रभावी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेतलं
लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा एकनाथ शिंदे अधिक बीजेपी असं बहुमत झालं होतं. तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण सर्व्हे आले. त्यात शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊनही सत्तेत येऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यातच एकनाथ शिंदे अधिक प्रभावी ठरू नये, म्हणून राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेण्यात आला. सीनिअर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री झाले, असं खडसे म्हणाले.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Marathi NewsLocalMaharashtraEknath Khadse's Reaction After Ajit Pawar's Statement Is That He Feels That Ajit Pawar Is Being Neglected For The Past Several Days.मुंबई33 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावलले जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय, असे वक्तव्य राष्ट्रवादी...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
पुणे35 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात पुरवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
मुंबई25 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. मी आदित्य ठाकरेंवर बोलणे योग्य ठरणार नाही. कारण मी बोलावे एवढी त्यांची उंची नाही. आता शिंदेंनी कामाला...