जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तर, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषणावर कायम असणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज (05 सप्टेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. यापूर्वी देखील एकदा गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान, उपोषणस्थळी दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून अमानुषपणे लाठी हल्ला करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. तर, मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच राज्यभरात या उपोषणाला मोठा पाठींबा मिळत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
Jalna Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून...
नांदेड30 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सरकारविरोधात मराठा समाजाचा रोष अजूनही कमी झालेला दिसत नाही. आज नांदेडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यालाल मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.गिरीश महाजन हे...
नांदेड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ताफा नांदेडमध्ये (Nanded) बसकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला....
Narayan Rane News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मागे घेतले आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी आग्रही मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी...
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावलं म्हणून मागील 17 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांनी फळाचा रस पिऊन जरांगेंनी उपोषण मागेल घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंबरोबर मंत्री गिरिश...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असल्याचे चित्र आहे.
जालन्यातही आंदोलनं सुरूच…
अंतरवाली सराटी गावात झालेल्या पोलिसांच्या लाठी मारच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक भागात असेच आंदोलन पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर अनेक गावांनी अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
Jalna Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून...
नांदेड30 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सरकारविरोधात मराठा समाजाचा रोष अजूनही कमी झालेला दिसत नाही. आज नांदेडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यालाल मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.गिरीश महाजन हे...
नांदेड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ताफा नांदेडमध्ये (Nanded) बसकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला....
Narayan Rane News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मागे घेतले आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी आग्रही मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी...
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावलं म्हणून मागील 17 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांनी फळाचा रस पिऊन जरांगेंनी उपोषण मागेल घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंबरोबर मंत्री गिरिश...