नाशिक : नाशिक शहरात, जिल्ह्यात गाव खेड्यावर मराठा समाज अत्यंत संतप्त असून आरक्षणदेण्यात सरकार कसूर करीत असल्याने मराठा युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अनेक युवकांनी टोकाचे पाऊल उचलले तरी सरकारचे डोळे उघडत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी असतांना आमदार खासदार मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नाशिक जिल्हा सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाचेनाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 45 दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषणकर्त्यावतीने आज उपोषण स्थळी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीच्या आंदोलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठा साखळी उपोषण आता आमरण उपोषण करावे, या आवाहनाला प्रतिसाद देऊन नाशिकचेउपोषणकर्ते आता आमरण उपोषणात बसले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांची खालावलेल्या प्रकृतीस पूर्णपणे राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहेत. नाशिक शहरात, जिल्ह्यात गाव खेड्यावर मराठा समाज अत्यंत संतप्त असून आरक्षण देण्यात सरकार कसूर करत आहे. त्यामुळे गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी असतांना आमदार खासदार मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे सांगण्यात आले आहे.
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगेजीवाचं रान करत असून दुसरीकडे युवक आत्महत्या करत आहे. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. मराठा समाजातील युवकाच्या आत्महत्या उघडया डोळ्याने बघणाऱ्या असंवेदनशील सरकारचा धिक्कार आहे. मराठा समाजाला 40 वर्षे आरक्षणा पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा अन्न पाणी सोडायला लावणे हे दुर्दैवी आहे. मनोज जरांगेआमचा मराठ्यांचा श्वास आहे. त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी सरकारची आहे. मराठा तरुणांनी लढाई जारी ठेवा, आत्महत्या करू नका असे आवाहन देखील यावेळी उपोषण कर्त्यांकडून करण्यात आले. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे मराठ्यांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा, तसेच कुठल्याही नेत्याने मराठ्यांच्या गाव बंदीला आव्हान देऊ नये, जे होईल त्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये उद्या मशाल रॅलीचे आयोजन
नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर अखंडितपणे 45 दिवसापासून सुरू असलेल साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणातझाले आहे. उपोषणकर्ते नाना बच्छाव आमरण उपोषणास सकाळी बसले आहे. दरम्यान यावेळी सकल मराठा समाजावतीने पुन्हा आवाहन केले की शहरात ग्रामीण भागात कुठल्याही आमदार, खासदार, नेत्याने, मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये. आमच्या जखमेवर मीठ चोळून आमचा अंत बघू नये, यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या स्वीय सहायकास मराठा बांधवानी यावेळी आपल्या भावना,उद्विग्नय भावना सांगितल्या. यापुढं नाशिक शहर जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही ही काळजी घ्या असेही सांगितले. तसेच 30 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या शिवस्मारक उपोषण स्थळापासून मराठा आरक्षणासाठी मशाल रॅली काढण्यात येणार आहे,या रैलीत मोठ्या संख्येने मराठा बंधू,भगिनी, तरुण, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...