IND vs PAK Asia Cup: क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान टिम असेल तर चर्चा या दोघांचीच असते. या दोन्ही टीम या एकमेकांच्या पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे यातील विजय-पराजय हा टिमसोबतच दोन्ही देशांसाठीही महत्वाचा असतो. गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
आशिया चषकातील पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे बरोबरीत सुटला. भारताचा एक सामना नेपाळविरुद्ध झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा टिम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा सामना पोलिसांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक व्यासपीठावर दाखवला जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर पोलीस आयुक्तालयाने याबाबतची नोटीस शुक्रवारी जारी केली आहे. खासगी, सामाजिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांद्वारे थेट क्रिकेट सामने मोठ्या स्क्रीनवर सार्वजनिकपणे दाखवण्याची व्यवस्था केली जाते. अशावेळी सामन्यादरम्यान अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होऊन कॅम्पसची शांतता भंग पावते. यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
Bacchu Kadu On Pankaja Munde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रात फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं म्हणत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठा आरोप...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Konkan Ganeshotsav : गणेशोत्सावसाठी कोकमात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रेल्वेही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेनही उशिराने धावत असल्याने हजारो प्रवासी खोळंबले आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा जोरदार...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
जर कोणतीही संस्था क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची तयारी करत असेल, तर सामन्याच्या प्रसारणाच्या २४ तास अगोदर पोलीस भवन येथील विशेष शाखेच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, असे पोलिसांच्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलीस भवनातील एसबी भवन येथे अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे स्थळ मालक किंवा महापालिकेच्या परवानगीची प्रत, सामना बघायला येणाऱ्यांना प्रवेश विनामूल्य आहे किंवा शुल्क आकारले जात आहे, याचा तपशील द्यावा लागेल. यासोबतच आयोजकांचे नाव आणि मोबाईल क्रमांक आणि कार्यक्रमादरम्यान उपस्थित त्यांच्या प्रतिनिधींची संपूर्ण माहिती भरावी लागले. तसेच आसनक्षमता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची तपशीलवार माहिती स्त्री-पुरुष, पार्किंग, अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा द्याव्या लागतील, अशी माहिती पोलीस नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
विशेषत: भारत-पाकिस्तान सामने मोठ्या उत्साहाने पाहिले जातात. या दरम्यान वाद होण्याच्या अनेक तक्रारी येतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीलंकेत झालेला भारत आणि पाकिस्तान खेळवला गेलेला आशिया कपमधील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याने सामन्यावर पाणी फेरलं गेलं. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी सुरू होण्याआधी पावसाने एन्ट्री केली अन् सामना रद्द करण्याची वेळ आली. सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक देण्यात आला आहे.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
Bacchu Kadu On Pankaja Munde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रात फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं म्हणत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठा आरोप...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Konkan Ganeshotsav : गणेशोत्सावसाठी कोकमात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रेल्वेही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेनही उशिराने धावत असल्याने हजारो प्रवासी खोळंबले आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा जोरदार...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....