T20 World Cup 2024: भारतीय संघाला 2007 नंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकता आलेली नाही. 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यामध्ये 3 टी-20 सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही मालिकांकडे म्हणजे पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपची पूर्व तयारी म्हणून पाहिलं जात आहे.
विराट, रोहितची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा?
भारतीय संघाला मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणारी एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताने आयसीसीची शेवटची ट्रॉफी 2011 साली जिंकली. भारताने यावर्षी 2011 साली एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. त्यापूर्वी भारताने 2007 मध्ये भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. आता यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. अगदी कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत अनेक वरिष्ठ खेळाडूंची ही अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं मानलं जात आहे.
द्रविडही जाणार
टी-20 वर्ल्डकप पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये जून महिन्यात होणार आहे. विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंतचे वरिष्ठ खेळाडू मागील बऱ्याच काळापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. अशावेळेस आता भारतीय संघ व्यवस्थापनाने या दोघांसाठी कोणता पर्याय असू शकतो याची चाचपणी सुरु केली आहे. रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, शुभमन गिलसारखे पर्याय निवडकर्त्यांसमोर आहेत. दुसरीकडे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळही संपतोय. समोर आलेल्या बातम्यांनुसार काही कौटुंबिक कारणांमुळे द्रविड पुन्हा नव्याने ही जबाबदारी स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे.
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
4 तासांपूर्वीकॉपी लिंकएक विश्वचषक ज्यामध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला होता. क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात 28 वर्षांनंतर असे घडले जेव्हा भारत ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या क्रिकेट तज्ज्ञ अयाज मेमन यांच्याकडून 2007च्या विश्वचषकाशी संबंधित भारतीय...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
आयर्लंडविरोधात टी-20 मालिकेमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगपासून प्रसिद्ध कृष्णापर्यंत अनेकांना संघात स्थान देण्यात आलं आहे. अर्शदीप सिंग हा टी-20 वर्ल्डकपनंतर संघातून बाहेरच आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा जायबंदी असल्याने मैदानापासून दूर होता. आता प्रसिद्ध कृष्णा पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. आयपीएल 2022 मध्ये पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्याच पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. आयपीएल 2023 मध्ये पुन्हा गुजरातचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करत पाचव्यांदा चषक जिंकला.
मधल्या फळीसाठी हे आहेत पर्याय
भारतीय संघातील मधल्या फळीमध्ये विराट कोहलीला पर्याय म्हणून अनेक तरुण खेळाडूंचा विचार केला जात आहे. यामध्ये आयर्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला शिवम दुबे, तिलक वर्मा यांचाही समावेश आहे. शेवटच्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रिंकू सिंहही संघात आहे. तसेच जितेश शर्माचंही आयर्लंडचं तिकीट निश्चित झालं आहे.
ऋतुराजचा दबदबा
26 वर्षीय ऋतुराज गायकवाड आयर्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. ऋतुराजची टी-20 मधील कामगिरी पाहिल्यास त्याने 106 सामन्यांमद्ये 103 डावांमध्ये 36 च्या सरासरीने 3426 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
यशस्वीची दमदार कामगिरी
21 वर्षीय यशस्वी जयसवालही सलामीवीर म्हणून प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याने आतापर्यंत 55 टी-20 सामन्यांमध्ये 30 च्या सरसारीने 1578 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. स्ट्राइक रेट 144 इतका आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावलं होतं.
रिंकू आणि तिलकही नाही कमी
रिंकू सिंह आणि तिलक वर्मा यांची टी-20 मधील कामगिरीही दमदार आहे. 25 वर्षीय रिंकूने टी-20 च्या 81 डावांमध्ये फलंदाजी केली असून त्यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टी-20 मध्ये 1768 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 141 इतका आहे. तर 20 वर्षीय तिलक वर्माने टी-20 मध्ये 46 डावांत 14 अर्धशतकांच्या मदतीने 143 च्या स्ट्राइक रेटने 1418 धावा केल्यात.
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
4 तासांपूर्वीकॉपी लिंकएक विश्वचषक ज्यामध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला होता. क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात 28 वर्षांनंतर असे घडले जेव्हा भारत ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या क्रिकेट तज्ज्ञ अयाज मेमन यांच्याकडून 2007च्या विश्वचषकाशी संबंधित भारतीय...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...