संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या फलंदाजीने दबदबा तयार केलेला भारतीय संघ नेमक्या फायनलध्ये ढेपाळला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय संघ कामगिरीचं सातत्य राखू शकला नाही आणि तोंडचा घास ऑस्ट्रेलिया संघाने हिरावून घेतला. पण भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या फलंदाजांची पाठराखण केली आहे. आपले फलंदाज सुरक्षितरित्या खेळत नव्हते आणि परिस्थितीप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली असं राहुल द्रविड म्हणाला आहे. भारताने फायनलमध्ये फक्त 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 43 ओव्हर्समध्येच हे टार्गेट पूर्ण केलं आणि सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा रेकॉर्ड केला.
81 धावांवर 3 विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली आणि के एल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली. विराटने 63 चेंडूत 54 आणि के एल राहलुने 107 चेंडूत 66 धावा केल्या. दोघांनी आपल्या भागीदारीदरम्यान फक्त 2 चौकार लगावले.
अंतिम सामन्यात भारतीय संघ फार घाबरुन खेळतो का? यासंबंधी प्रशिक्षक राहुल द्रविडला प्रश्न विचारण्यात आला. “गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात आपण 20 षटकांत 170 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने त्याचा सहज पाठलाग केला होता. आज आपण 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. रोहित या विकेटवर येतो आणि 30 चेंडूत 45-47 धावा करतो. पण दुसरीकडे असे काही फलंदाज आहेत जे 110 चेंडूंवर 60-65 धावा करू शकतात आणि स्ट्राइक रेट खूप कमी आहे. मोठ्या सामन्यांमध्ये आपण थोडे घाबरून खेळतो. हा दृष्टिकोन योग्य नाही असं तुम्हाला वाटतं का? गेल्या 3-4 विश्वचषक, आशिया चषकापासून हे दिसून येत आहे”, असा प्रश्न राहुल द्रविडला विचारण्यात आला.
क्रिकेटमध्ये एका चेंडूत 1, 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त 6 धावा काढू शकतो. पण एकाच चेंडूवर 7 धावा मिळणं हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे गोलंदाजाने नो बॉल टाकला असेल आणि त्यावर फलंदाजाने षटकार ठोकला असेल तर 7 धावा मिळू...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
त्यावर उत्तर देताना राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही या स्पर्धेत घाबरून खेळलो यावर माझा विश्वास नाही. अंतिम सामन्यात आम्ही 10 षटकात 80 धावा केल्या होत्या. आम्ही विकेट गमावत होतो. जेव्हा तुम्ही विकेट गमावता तेव्हा तुम्हाला तुमची रणनीती आणि डावपेच बदलावे लागतात. आम्ही या स्पर्धेत हे दाखवून दिलं आहे. जेव्हा आम्ही इंग्लंडविरुद्ध हरत होतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने खेळलो. तुम्हाला खेळावं लागतं. तुम्ही फ्रंटफूट क्रिकेटने सुरुवात करता. या सामन्यात, फायनलमध्ये, आम्ही घाबरुन खेळलो नाही. त्यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली”.
“आम्ही तीन विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे, आम्हाला सुरळीत होण्यासाठी कालावधी हवा होता. पण जेव्हा जेव्हा आम्हाला वाटले की आम्ही आक्रमण किंवा सकारात्मक खेळ करू आणि पुढे जाऊन फटकेबाजी करू, तेव्हा आम्ही विकेट गमावल्या. त्यामुळे, तुम्हाला पुन्हा खेळी उभी करावी लागते. जेव्हा तुमच्याकडे भागीदारी असते तेव्हा ती उभी करावी लागते. तुम्ही संघाची फलंदाजी पाहिली. एक काळ असा होता की मार्नस आणि हेड खेळत होते. त्यांनी ते स्थापित केले. पण ते आऊट झाले नाहीत, म्हणून ते खेळत राहिले. जर तुम्ही मधेच विकेट गमावत राहिलात तर , मग तुम्हाला पुन्हा उभं राहावं लागतं. पण आम्ही बचावात्मक खेळलो नाही,” असं राहुल द्रविडने सांगितलं.
भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
वर्ल्डकप स्पर्धेसह राहुल द्रविडचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळही संपला आहे. दरम्यान पुढे आपल्याकडे कोणती जबाबदारी असेल याबाबत माहिती नसल्याचं द्रविडने म्हटलं आहे. “मी पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपबद्दल काही विचार केलेला नाही. भविष्यात काय असेल याची कल्पना नाही,” असं त्याने सांगितलं.
राहुल द्रविडने यावेळी कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं. “रोहित हा एक अपवादात्मक नेतृत्व आहे. तो नेहमीच नियोजन करण्यासाठी कटिबद्ध होता. या मोहिमेसाठी त्याने आपला वैयक्तिक वेळ आणि ऊर्जा दिली. साहजिकच निराशा झाली आहे. परंतु या संघाने गेल्या काही महिन्यांत खूप आनंद दिला आहे. अर्थातच, रोहित आणि टीम निराश आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांना भावूक पाहणं कठीण आहे. पण उद्या सूर्य उगवेल आणि खेळाडू म्हणून आम्ही पुढे जाऊ,” असा विश्वास राहुल द्रविडने व्यक्त केला आहे.
क्रिकेटमध्ये एका चेंडूत 1, 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त 6 धावा काढू शकतो. पण एकाच चेंडूवर 7 धावा मिळणं हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे गोलंदाजाने नो बॉल टाकला असेल आणि त्यावर फलंदाजाने षटकार ठोकला असेल तर 7 धावा मिळू...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...