World Cup Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपचा अंतिम सामना एका दिवसावर आला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळवली जाईल. 5 वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भारत भिडणार आहे. टिम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना गमावला नाही. सलग 10 सामने जिंकलेल्या टिम इंडियासमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आहे. अंतिम सामन्यापूर्वी टिम इंडियाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा साऱ्यावर पाणी फिरण्याची वेळ येऊ शकते. टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया.
कॅच आणि फिल्डिंगमध्ये चूक नको
टिम इंडियामध्ये फिल्डिंगसाठी जडेजासारखा सुपरस्टार खेळाडू आहे. पण असे असतानाही फिल्डिंगमध्ये चुका दिसल्या आहेत. अशीच चूक सेमीफायनलमध्ये 28 व्या ओव्हरला झाली. त्यावेळी मोहम्मद शमीकडून विलियमसनची कॅच सुटली. यानंतर काही वेळातच 33 व्या ओव्हरला शमीने भेदक गोलंदाजी करत विलियमसनला आऊट केले. पण कॅच सुटल्याची चर्चा वारंवार होत राहिली. विलियमसन टिकून राहिला असता तर भारताला मॅच जिंकणे कठीण झाले असते. अशाप्रकारे फिल्डिंगमध्येदेखील चौके वाचवावे लागणार आहेत.
पार्टनरशिप बनू न देणे
सेमीफायनलमध्ये डेरेल मिचेल आणि केन विलियमसन यांच्यात मोठी भागीदारी झाली. ही भागीदारी वाढतच चालली होती. अशी पार्टनरशिप होऊ न देणे हे टीम इंडियासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया संघातदेखील असे अनेक खेळाडू आहेत, जे मोठी खेळी करु शकतात. स्मिथ आणि लाबुशेनवर नजर ठेवायला हवी. त्यांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवायला हवा.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
Virar-Alibaug Corridor Project: गेल्या काही वर्षांपासून विरार-अलीबाग कॉरिडॉरची चर्चा आहे. मात्र, आता विरार- अलीबाग मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024मध्ये विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एमएमआरने महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी हाती घेतलेले भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे....
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणात आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यावर बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद...
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅटर मिशेल मार्श सध्या फॉर्ममध्ये आहे. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो झिरोवर आऊट झाला. पण त्याला आऊट करण्यासाठी तगडी रणनिती बनवण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाची टिम हा सामना हारणार नाही, असे एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शने म्हटले होते. ऑस्ट्रेलिया 450 रन्सवर 2 विकेट गमावेल तर भारताची टिम 65 रन्सवर ऑलआऊट होईल,अशी भविष्यवाणी त्याने केली आहे. आता भारत लवकरच ही भविष्यवाणी खोटी ठरवून दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार गोलंदाज मिचेल स्टार्क हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याचा दबदबा विरोधी फलंदाजांमध्ये कायम असको. स्टार्कला खूप सावधपणे खेळावे लागेल. स्टार्कसोबत हेझलवूड आणि कमिन्स यांनाही कमी लेखण्याची चूक करता कामा नये.
मॅक्सवेल आणि वॉर्नरवर नजर
ग्लेन मॅक्सवेलने या विश्वचषकातील सर्वात शानदार खेळी खेळली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट एक्सर्ट्सना तर आश्चर्यचकित केलेच तर संपूर्ण सामन्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या सुरुवातीला वॉर्नर वेगवान धावा करतो. ज्यामुळे कोणत्याही संघाला बॅकफूटवर टाकता येते.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
Virar-Alibaug Corridor Project: गेल्या काही वर्षांपासून विरार-अलीबाग कॉरिडॉरची चर्चा आहे. मात्र, आता विरार- अलीबाग मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024मध्ये विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एमएमआरने महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी हाती घेतलेले भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे....
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणात आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यावर बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद...
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...